Maza avadta sant essay in Marathi | माझा आवडता संत मराठी निबंध
![]() |
maza-avadta-sant-essay-in-marathi |
majha avadta sant tukaram nibandh | संत तुकाराम महाराज
- महाराष्ट्राला संतांची परंपरा
- संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी
- आई-वडील, जन्म इ.
- प्रतिष्ठित घराणे
- घरात विठ्ठलभक्तीची परंपरा
- लहान वयातच आध्यात्मिक विदयेचे संस्कार
- कालांतराने अध्यात्माची ओढ
- गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत वगैरे थोर ग्रंथांचा व्यासंग
- विरक्ती- स्वप्नात गुरूपदेश
- कवित्वाची स्फूर्ती
- अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली अमृतवाणी
- भोंदू लोकांवर कोरडे ओढले
- सामान्यांपासून प्रतिष्ठितांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित
- मत्सरी लोकांकडून छळ
- धर्मरक्षण हेच जीवितकार्य
- जातिभेद नाकारले
- 'संत तुकारामांची गाथा' हे मराठी भाषेचे श्रेष्ठ असे भूषण.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता बाकीचे २ निबंध तुम्हाला खाली स्क्रोल केल्यावर दिसुन येतील. धन्यवाद
maza avadta sant eknath marathi nibandh | संत एकनाथ मराठी निबंध
आजही जन्मावरून माणसांत उच्चनीचता मानली जाते. अशा वेळी मनात येते, स्वर्गातील एकनाथांच्या आत्म्याला काय वाटत असेल? चारशे वर्षांपूर्वी एकनाथांनी प्रत्यक्ष कृतीद्वारा समाजाला समानतेची व मानवतेची शिकवण दिली होती.
इ. स. १५३३ मध्ये सुविदय, भाविक अशा चक्रपाणींच्या घरात संत एकनाथांचा जन्म झाला. एकनाथांच्या घराण्यात विठ्ठलभक्ती फार पूर्वीपासून रुजलेली होती. त्यांच्या आजोबांनी म्हणजे संत भानुदासांनी कर्नाटकातून पांडुरंगाची मूर्ती पंढरीला आणली. एकनाथांना तर अगदी बालपणापासून परमेश्वरप्राप्तीचे वेड लागले होते. त्यासाठी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच घराचा त्याग केला आणि ते देवगडला आपल्या गुरुगृही, जनार्दनस्वामींकडे आले. जनार्दनस्वामींनी एकनाथांची परीक्षा घेतली. ते त्या कसोटीला उत्तम प्रकारे उतरले. तेव्हा त्यांना गुरूंचा अनुग्रह मिळाला.
एकनाथ विद्वान होते, ज्ञानी होते; धर्म व रूढी यांतील फरक त्यांनी जाणला होता. सनातनीपणाचे पांघरूण पांघरणारे लोक माणुसकीपासून दूर जात आहेत, हे एकनाथांनी ओळखले. संस्कृत भाषेचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. तिची थोरवी ते जाणत होते; पण त्याचबरोबर मराठीची महत्ताही त्यांनी जाणली होती. त्यामुळे त्यांनी कर्मठ समाजाचा रोष पत्करूनही सामान्य जनांसाठी मराठीत प्रासादिक रचना केली.
त्यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेचे शुद्धीकरण केले व तिच्यातील पाठभेद काढून टाकून 'ज्ञानेश्वरी' सिद्ध केली. एकनाथांनी भागवताची रचना केली व भावार्थ रामायणातून रामकथा सांगितली. 'रुक्मिणी-स्वयंवर' हा त्यांच्या पंडिती काव्याचा उत्कृष्ट नमुना आहे. एकनाथांनी ही सर्व रचना मराठीत केली. एकनाथांच्या या मराठी रचनेला काशीच्या पंडितांनी प्रारंभी विरोध केला; पण ग्रंथ श्रवण केल्यावर त्याच पंडितांनी एकनाथांच्या ग्रंथाची काशीत मिरवणूक काढली.
एकनाथ संत होते, कवी होते, तसेच ते श्रेष्ठ समाजसुधारक होते. समाजातील चातुर्वर्ण्य पद्धत व त्यामुळे समाजातील विशिष्ट वर्गावर होणारा अन्याय त्यांना मान्य नव्हता. रणरणत्या वाळूत रडणाऱ्या हरिजन बालकाला त्यांनी उचलून घेतले व त्याला महारवाड्यात नेऊन पोचवले. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वत:च्या वडलांच्या श्राद्धाला महारांना आपल्या घरी पंक्तीला जेवायला बोलावले. काशीहून आणलेली गंगा तहानलेल्या गाढवाला पाजली. हे सारे एकनाथ करू शकले; कारण जनता हाच त्यांचा जनार्दन होता व जनसेवा हीच त्यांना ईश्वरपूजा वाटत होती.
sant gadge baba essay in marathi | संत गाडगेबाबा मराठी निबंध एक समाजसेवक संत
- जन्म - बालपण
- दारिद्र्याचे चटके
- निरक्षरता, अंधश्रद्धा यांविरुद्ध प्रचार
- 'गाडगेबाबा' हे नाव का पडले?
- कष्ट करून भिक्षा घेणे
- स्वच्छतेचा आग्रह
- देणग्यांचा उपयोग जनतेसाठी
- अनेक संस्था
- निधन
changle nibhand hote
उत्तर द्याहटवातुम्हाला निबंध आवडला यातच आम्ही धन्यता मानतो.
उत्तर द्याहटवाThank you
उत्तर द्याहटवाYachashi Changla Nibandha kuthech nhavta.....
कौतुका बद्दल आभारी आहोत,आमच्या वेबसाइट भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
हटवाnibandha supar ahe pan sar sanavali ajun vapara jane karun exam la sanavali vicharata
उत्तर द्याहटवाकल्पना दिल्याबद्दल आभारी आहोत,आमच्या वेबसाइट भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
हटवाSuperb khup chan
उत्तर द्याहटवाArjun asech nibandh tumhi post kart ja
उत्तर द्याहटवा